Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

AYUSH Warli Painting Cluster - DC Handicraft ID Card Distribustion

|| हस्तकला ओळखपत्र वाटप शिबिर ||

हस्तकला ओळखपत्र नोंदणी शिबिर दि. 04/09/2020 रोजी,आयुश कला केँद्र खंबाळे येथे हस्तकला विकास आयुक्तालय व आयुश वारली चित्रकला क्लस्टर मार्फत आयोजित घेण्यात आले होते. या शिबिरात नोंदणी केलेल्या कलाकारांची ओळखपत्र मान्यता मिळून सदर कार्यालयातून प्राप्त झाली आहेत. 

COVID संबंधित सगळ्या सूचनांचे/नियमांचे पालन करून यादीत नावे आपले ओळखपत्र घेऊन जावे. 

दिनांक : ५/०७/२०२१ (१० ते ४ दरम्यान) आपल्या सोयीनुसार.
ठिकाण : आयुश कला केंद्र, खंबाळे. तालुका डहाणू

ओळखपत्र वितरणासाठी पुढील आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स जमा करणे बंधनकारक आहे. 
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) जातीचा दाखला
4) बँक पासबूक पाहिले पान
5) PAN कार्ड 
6) फोटो (दोन)

*नोंद - कलाकार नोंदणी केली नसल्यास, नोंदणी करणे आवश्यक असेल.

AYUSH Warli Painting Cluster
DCH ID Card Camp

No

Name of Artisan (Alphabetically)

1

AashaRaghunathSambre

2

Ajay ChaituTembare

3

Ajay PandurangBij

4

AkashGajananPawar

5

Amit AnantBasavat

6

Amit MahaduVadaliya

7

AmolValmikKatkari

8

Anjali Roshan Gavali

9

AnkitaParshuramMalavkar

10

AnkitaSaduMedha

11

Ankush Ramesh Khanjode

12

Anuja Ashok Somda

13

Arun Prakash Zirwa

14

Arun Ramesh Gawali

15

ArunRatanSonalkar

16

AshwiniDevramKini

17

AtulParshuramMalavkar

18

Bhagyashri Mahesh Bhoye

19

BharatiBabajiParhad

20

BhargavSaduMedha

21

BhikalyaLadakyaDhinda

22

Bhushan Narayan Govari

23

Chandu Shankar Kusal

24

Chandu Shankar Parhad

25

Chirag Prakash Pagi

26

DeepikaDilipKorda

27

DilipLahanuKorda

28

DipakDhakalSahare

29

Ganesh BaluVartha

30

Ganesh Ramesh Dabaka

31

HarshalaNareshBhagat

32

JagdishKrushnaGhatal

33

JanhviJitendra Mali

34

JayramDhakalSurum

35

JayramSakharamKhirari

36

Jitendra Anil Dhangada

37

Jitesh Krishna Vaghat

38

JiteshNanduUmbarsada

39

JyotiBaluramChaudhari

40

Kalpana Santosh Dodka

41

KapilMadhukarFufane

42

Kiran KashinathGhatal

43

Krishna ChanduKadu

44

LaxmanBalyaKadu

45

ManeshSitaramLahange

46

Manisha DashrathGovari

47

Mayuri Prakash Vayeda

48

Meena Sanjay Parhad

49

Minakshi Mohan Tare

50

NareshLahanyaBhagat

51

NarlyaDamuMahya

52

Nayan Prakash Vayeda

53

NileshBhivaGhoda

54

NileshPandurangVanga

55

Nirmala LadkaDandekar

56

PradipGanpatRinjad

57

Prakash MahyaPagi

58

Prakash Rama Zirwa

59

PranayRameshwarParhad

60

Pratik LakshaBonge

61

PravinKrushnaChaure

62

Priyanka BhivaKinjara

63

Radhika Rajesh Khadake

64

Rahul RaghyaUmbarsada

65

RajnikantGanpatVad

66

Rakesh Ashok Kol

67

Rakhi Nitin Salunke

68

Rasika Rajesh Medha

69

RatnakarNavasuTokare

70

RavindraLaxmanBhawar

71

RohitKisanGawali

72

RohitShantaram Diva

73

RupeshBabuRandhe

74

RupeshSantuVadu

75

Sachin Suresh Kharpade

76

SakshiSudhakarBelkar

77

SanjanaSandeshSambare

78

Santosh BhiwaLakhan

79

Santosh PandurangVanga

80

Santosh Suresh Dodka

81

SatyawanBabuPagi

82

Savita ArunSonalkar

83

ShaileshRamchandraKharpade

84

Shankar LaxmanKolha

85

SheetalBhargavMedha

86

ShirishBhalchandraBhurkud

87

ShitalJayramGorkhana

88

Shiva KhurasanDalavi

89

Shweta EknathRasal

90

SitaramMarhyaParhad

91

Subhash Suresh Radya

92

SuchitaPrabhakarJadhav

93

Sugan Rama Kachara

94

Sujata Sunil Sambre

95

Sunil Vasant Talha

96

SurajLaxmanSutar

97

Surendra Ashok Vasavale

98

SuvarnaSaduSambre

99

Taresh Vishnu Umbarsada

100

Vaishali Vilas Jadhav

101

VasantiChandu Chauhan

102

Vijay YashwantBhoye

103

Vilas JaswantFesarda

104

Vilas Prakash Dokphode

105

Vinod PandurangaVanga

106

Vivek Vilas Kusal

107

YogitaRamchandraBombade

108

YogitaShantaramJadhav

109

YuvrajBhagwanKadu

 

 

Warli Painting Center by AYUSH

Warli Painting Center by AYUSH
Near Bust Stop, on Vangoan Kasa Road, Near Birsa Munda House, Khambale, Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401103

Nearest Railway Station: Vangaon
Mobile No.: 09764795550

Google Map: https://g.page/Warlipaintingkhambale?gm

Warli World Art Store by AYUSH

Warli World Art Store by AYUSH
Shop No. 4, Malaxmi Plaza, Sagar Naka, Dahanu Javhar Road, Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401602

Nearest Railway Station: Dahanu
Mobile No : 85540 81333

Google Map : https://g.page/warli-world?gm

Warli Painting Design Sadee

वारली चित्रकलेच्या मोटिव्ह असलेल्या डिझाईन कपडे भेटवस्तू म्हणून स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रम सुरु करीत आहोत. या माध्यमातून विविध रंगसंगतीत आणि फॅब्रिक प्रकारात प्रायोगिक तत्वावर काही भेट वस्तू उपलब्ध करीत आहोत. नोंद करून मागणी नोंदवू शकता. Link

"कलेतून परंपरा जगूया, स्वावलंबी समाज घडवूया"

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम 

AYUSH Warli Painting Cluster
Warli Painting Sadee Design

|| एक पाऊल : रोजगाराची संधी ||

वर्ष येतील जातील, कॅलेंडर बदलतील. जल जंगल जमीन सोबत पर्यावरण पूरक रोजगार निर्मिती चे प्रयत्न समाजातून उभे करून एक पाऊल पुढे टाकूया

आदिवासीत्व जपून आर्थिक स्वावलंबनासाठी समाजात रोजगार निर्मिती महत्वाची आहे. आदिवासी विकास विभाग, CSR, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सहकार्याने आयुश उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता पुढील पदांसाठी भरती करत आहोत. इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी.

आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम

१) समन्वयक : (डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, पालघर तालुका)
एकूण १० पदे (५ युवती/महिलांसाठी )
पात्रता : कोणतीही पदवी/पदविका, कंप्युटर/मेल वापरण्याचे चे ज्ञान 
दायित्व : वारली चित्रकला उपक्रम समन्वयक चे कार्य आणि जबाबदारी
नोंदणीसाठी येथे क्लिक करावे : www.job.adiyuva.in

२) सयुंक्त राष्ट्र विकास उपक्रम मार्फत आयुश च्या आगामी तलासरी येथील केंद्रा साठी, पुढील पदांसाठी इच्छुकांनी बायोडेटा ayush@adiyuva.in येथे मेल करावा

1. Project Manager (1)-
S/he should have an MBA/ Masters in Rural Management/Rural Development/Social Sciences/Handloom/handicraft and at least five years of experience of working with various handloom/handicraft clusters. S/he should have good liaising skills and good understanding of government procedures, government flagship programs/schemes. S/he should be fluent in Marathi and English.

2. Business Dvlpmt Manager (1)-
S/he should have a Bachelor’s/master’s degree in craft sector with NIFT/IIHT/ATDC or any design background and at least five years of experience of working in clusters. S/he should be fluent in Marathi and English.

3. Institution Building officer (1)-
S/he should have Masters/bachelor’s degree in Social Sciences/social work and at least five years of experience in promoting producer groups, producer organisations and convergence. S/he should be fluent in Marathi and English.

3) या उपक्रमात कलाकार तसेच इच्छुक युवक यवतींनी सहभागी होण्यासाठी www.kala.adiyuva.in येथे नोंदणी करावी. (आधी केली असल्यास, पुन्हा गरजेची नाही)

चलो आदिवासी समाज हिताचे प्रत्येक प्रयत्न मजबूत करूया, जल जंगल जमीन जीव जोहार !

|| महिला स्वावलंबन : वारली चित्रकला ||

हजारो वर्षांपासून सुईन, सवासीन, धवलेरी, चौकेऱ्या, भगत यांनी पिढ्या न पिढ्या जतन केलेले पारंपरिक ज्ञान, संस्कृतिक मूल्य, बौद्धिक संपदा आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख टिकविण्यासाठी महत्वाची आहे.

त्या सोबत आज जगप्रसिद्ध वारली चित्रकलेच्या माध्यमातुन मूल्य जतन करून आर्थिक स्वावलंबन साठीचा पर्याय उभा केला जाऊ शकतो. या कामी युवती आणि महिलांचा सहभाग वाढावा आणि घरातल्या घरात रोजगार व सांस्कृतिक मूल्य जतन व्हावे या हेतूने पालघर जिल्ह्यात आयुश तर्फे महिला विशेष उपक्रम सुरु करत आहोत. सहभाग घेण्यासाठी त्वरित नोंदणी अर्ज भरावा.

📣 सूचना : नोंदणी केलेल्या कलाकारांनी 5 नमुना कलावस्तू तयार करून ठेवाव्यात, लवकरच बैठक बोलावण्यात येईल

जोहार !

___________
नोंदणी अर्ज लिंक भरा .kala.adiyuva.in

आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1

तमाम अदिवासींनो,  आजपासून "आदिवासी संबंधीचे  सरकारी धोरण  यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून  थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा .
.   सरकारी धोरण जाणून घेण्याबरोबर आपण  महाराष्ट्रातील आदिवासी नेमके किती आणि कोठे आहेत तसेच आज ते कोणत्या पारिस्थितीत जगत आहेत ते समजून घेऊ .
1. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती , त्यांची लोकसंख्या  आणि ते कोठे आहेत :       
महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण 45 जमाती आहेत यापैकी 2011 च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी&मल्हार कोळी , वारली, कोकणा आणि ठाकूर  या 6 जमातींची  एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण आदिवासींच्या 73.3% एवढी आहे . महाराष्ट्रात एकूण 19 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा कमी आहे ; 5 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 1000 पेक्षा  जास्त व 10 हजारपेक्षा कमी आहे; . 7 जमाती आशा आहेत ज्यांची संख्या 10000  पेक्षा  जास्त व 50 हजारपेक्षा कमी आहे. 1ते 2 लाख लोकसंख्या असलेल्या 7 जमाती आहेत. आदिवासी जमातींपैकी सर्वात जास्त घुसखोरी हलबा, हलबी या जमातीमध्ये कोष्टी ,हलबाकोष्टी यांनी केली आहे. 1971 च्या जनगणनेत 7205 इतकी लोकसंख्या असलेल्या हलबा/ हलबी ची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 242818 झाली आहे (जन्म वाढीचा दर 25% असताना   1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर  ही वाढ 327% झाली आहे)  1971 च्या जनगणनेत 482 996  इतकी लोकसंख्या असलेल्या  महादेव कोळी ,टोकरे कोळी ,मल्हार कोळीची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 11,63,121 झाली आहे(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ   141%झाली आहे )  1971 च्या जनगणनेत 56061 इतकी लोकसंख्या असलेल्या  कोलामची 1981 मध्ये झालेली लोकसंख्या 118075  झाली आहे .(1976 सालीक्षेत्र बंधन उठविल्यानंतर ही दरवाढ   117%झाली आहे ) महाराष्ट्रातील तीन आदिवासी  जमाती  या आदिम जमाती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत , त्यात कोलाम (यवतमाळ जिल्हा ),कातकरी (ठाणे आणि रायगड जिल्हा ) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा ) यांचा समावेषश आहे  .आदिवासींचे हेरिटेज ग्रुप म्हणून इतर आदिवासी समाजाने या तीन समूहांची काळजी घेतली पाहिजे .
महाराष्ट्रात आदिवासींची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.4 % म्हणजे 1 कोटी 5 लाख एवढी आहे . भिल्ल(    21.2%) गोंड(   18.1%), महादेव कोळी(  14 .3%), वारली( 7.3%), कोकणा ( 6.7%)आणि ठाकूर(  5 .7%) अशी लोकसंख्येची विभागणी आहे  . राज्यातील सुमारे 15 लाख आदिवासी शहरी भागात वास्तव्यास आहेत आणि 90 लाख लोक ग्रामीण भागात द-या खोऱ्यात ,जंगलात राहत आहेत .
 महाराष्ट्रात मुख्यतः 14 जिल्यात आदिवासींचे वास्तव्य आहे . ज्याला आपण गोंडवाना विभाग म्हणतो त्या विदर्भातील  गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ , नांदेड ,नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे 8 जिल्हे ,तर खानदेशातील धुळे ,नंदुरबार, जळगांव ,नाशिक हे जिल्हे आणि सह्याद्री विभागातील ठाणे आणि रायगड हे  जिल्हे मुख्यतः आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात . 
   वरील 6 प्रमुख जमाती या पूर्वी लढवय्या आणि राज्यकर्त्या होत्या .  पूर्वजांचा  लढवय्येपणा आणि रक्षण कर्ता जागृत ठेवायचा असेल तर  वर्षानुवर्षे दडपणाला बळी पडलेल्या आणि आता झोपेचे सोंग घेतलेल्या निद्रित अवस्थेतील आदिवासी समाजाने    14आदिवासीं बहुल  जिल्ह्यात   राजकीय व्यवस्था निर्माण केली पाहिजे

2. आदिवासीं स्थिती / समस्या:
                महाराष्ट्रातील तमाम जनतेने विशेषतःआदिवासीतेर  बहुजन समाजाने मुळातच मान्य करायला हवे की आदिवासींना त्याचं स्वतःच  एक  अस्तित्व आहे . आजही आदिवासींमध्ये  सामूहिक जीवन पद्धती, सामूहिक निर्णयपद्धती , आवश्यक तेवढाच संचय करणे,  जंगलाचे रक्षण करणे , गर्भलिंगनिदान चाचणी न करणे ,स्रियांना मान देणे  इत्यादी  चांगल्या प्रथा आहेत ,त्यातून इतरांनी  बरेच शिकण्याजोगे आहे . आदिवासीं समाजाने  निसर्गाच्या विरुद्द कधी पाऊल टाकले नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी आपले जीवन जगत असतो . म्हणून  इतरांनी   निसर्गाला समजून घेतले पाहिजे. आदिवासींना जंगलाचे ,वनस्पतीच्या वापराबद्दलचे ज्ञान आहे . तरीही आजचा आदिवासी चुकीच्या आणि अपुऱ्या सरकारी कार्यान्वयन मुळे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे  . पुढील लेखात  जंगल कायद्याच्या अडून  आदिवासींना अतिक्रमणदार (चोर)  बनऊन त्यांची वन जमिनीसाठी  मागणीदार म्हणून  कशी  पिळवणूक केली जाते ते पाहू  :

एकनाथ भोये   ,(संपर्क 8975439134 ) 
क्रमशः पुढे

Find us on Facebook